शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कृषी संशोधनातील गुंतवणूक कमी करणे दुर्दैवी - माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:41 IST

कृषी संशोधन करणा-या संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मागील तीन वर्षात दुर्दैवाने ते होत नाही. यापूर्वी संशोधनासाठी ५० हजार कोटी रूपयांची तरतूद केली जायची. आता ती २० हजार कोटींवर आणली आहे.

बारामती : कृषी संशोधन करणा-या संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मागील तीन वर्षात दुर्दैवाने ते होत नाही. यापूर्वी संशोधनासाठी ५० हजार कोटी रूपयांची तरतूद केली जायची. आता ती २० हजार कोटींवर आणली आहे. संशोधन क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक कमी झाल्याने कृषी संशोधकांचे देखील मनोधैर्य खचते, अशी खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विकास प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि क्रॉप लाईफ या संस्थांच्या वतीने जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.कृषी संशोधन संस्थांच्या बाबतीत आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. एकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत दुसºयावर अवलंबून राहात होतो. आता भारत फळ भाजीपाल्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. तर कापूस, गहू, साखर सह ्रअन्य कृषी उत्पादनात दुसºया क्रमांकावर आहे.मात्र, कृषी उत्पादनाला चांगला दर मिळत नाही, तोपर्यंत त्यांना दिवस चांगले येणार नाहीत. मधमाशी पालनातून शेतीचे उत्पन्न वाढवणे, तसेच मधाचे उत्पादन वाढविण्यावर व्यापक भर दिला पाहिजे. आता त्याची व्याप्ती वाढली पाहिजे,असे पवार म्हणाले.