शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पाणी कमी; तक्रारीच जास्त

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे.

पुणो :  शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठय़ाबावत तब्बल 53 हजार तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील जवळपास 49 हजार तक्रारींचे निवारण केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा असून, अद्यापही तीन हजार तक्रारींचे निवारण करण्यात महापालिका प्रशासनास यश आलेले नाही. 
गेल्या दशकभरात शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या लोकसंख्येला  महापालिकेकडून  पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत गेल्या चाळीस वर्षात फारसा बदल झालेला नाही. त्यातच शहराचा आकार बशीसारखा असल्याने अनेक बहुतांश उपनगरे उंचवटय़ावर असल्याने सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करणो प्रशासनास शक्य होत नाही. तसेच, त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी, नागरिकांकडून महापालिकेवर तक्रारींचा पाऊसच गेल्या दीड वर्षात करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणो, पाणीच न येणो, जलवाहिनी फुटणो, पाणीगळती, गळकी नळकोंडाळी, टँकर न येणो, नियोजित वेळेपेक्षा कमी पाणी येणो अशा तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
 
दररोज 125 ते 13क् तक्रारी 
च्पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारी पाहता शहरात गेल्या एप्रिल 2क्13 ते जुलै 17 र्पयत पाणी पुरवठय़ाबाबत 52 हजार 963 तक्रारी आल्या आहेत. म्हणजे दरमहा सरासरी 3 हजार 783, तर दररोज 125 ते 13क् तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. 
च्या तक्रारी प्रामुख्याने स्वारगेट, लष्कर, तसेच एसएनडीटी जलकेंद्रांकडे, थेट अधिका:यांकडे, तसेच पालिकेस लेखी स्वरूपात करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तक्रारीमध्ये प्रमुख तक्रार कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
 
शहरात दर वर्षी उन्हाळयात पाणीकपात लागू करण्यात येते. या तक्रारींची संख्याही भरमसाट असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते 17 जुलै 2क्14 या कालावधीत सुमारे 7 हजार 9क्8 तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 हजार 581 तक्रारींचे निवारण करण्यात आलेले असून, अद्यापही 327 तक्रारी पालिकेस सोडविता आलेल्या नाहीत. त्यात तक्रारीही प्रामुख्याने स्वारगेट आणि एसएनडीटी जलकेंद्राच्या बाबतीतच आहेत. 
 
सर्वाधिक 
27 हजार 38 
तक्रारी पेठांमधून 
च्पाणीपुरवठय़ांबाबत सर्वाधिक तक्रारी पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागांमधील पेठांमधून करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी  स्वारगेट जलकेंद्राकडे करण्यात आलेल्या आहेत. 
 
च्त्यात पाणी कमी दाबाने येत असल्याच्याच सर्वाधिक तक्रारी आहेत. गेल्या 14 महिन्यांत सुमारे 27 हजार 38 तक्रारी या परिसरातून आलेल्या असून, 26 हजार तक्रारींचे निवारण केल्याची पालिका प्रशासनाची नोंद आहे.