शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कमी; तक्रारीच जास्त

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे.

पुणो :  शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठय़ाबावत तब्बल 53 हजार तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील जवळपास 49 हजार तक्रारींचे निवारण केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा असून, अद्यापही तीन हजार तक्रारींचे निवारण करण्यात महापालिका प्रशासनास यश आलेले नाही. 
गेल्या दशकभरात शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या लोकसंख्येला  महापालिकेकडून  पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत गेल्या चाळीस वर्षात फारसा बदल झालेला नाही. त्यातच शहराचा आकार बशीसारखा असल्याने अनेक बहुतांश उपनगरे उंचवटय़ावर असल्याने सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करणो प्रशासनास शक्य होत नाही. तसेच, त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी, नागरिकांकडून महापालिकेवर तक्रारींचा पाऊसच गेल्या दीड वर्षात करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणो, पाणीच न येणो, जलवाहिनी फुटणो, पाणीगळती, गळकी नळकोंडाळी, टँकर न येणो, नियोजित वेळेपेक्षा कमी पाणी येणो अशा तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
 
दररोज 125 ते 13क् तक्रारी 
च्पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारी पाहता शहरात गेल्या एप्रिल 2क्13 ते जुलै 17 र्पयत पाणी पुरवठय़ाबाबत 52 हजार 963 तक्रारी आल्या आहेत. म्हणजे दरमहा सरासरी 3 हजार 783, तर दररोज 125 ते 13क् तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. 
च्या तक्रारी प्रामुख्याने स्वारगेट, लष्कर, तसेच एसएनडीटी जलकेंद्रांकडे, थेट अधिका:यांकडे, तसेच पालिकेस लेखी स्वरूपात करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तक्रारीमध्ये प्रमुख तक्रार कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
 
शहरात दर वर्षी उन्हाळयात पाणीकपात लागू करण्यात येते. या तक्रारींची संख्याही भरमसाट असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते 17 जुलै 2क्14 या कालावधीत सुमारे 7 हजार 9क्8 तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 हजार 581 तक्रारींचे निवारण करण्यात आलेले असून, अद्यापही 327 तक्रारी पालिकेस सोडविता आलेल्या नाहीत. त्यात तक्रारीही प्रामुख्याने स्वारगेट आणि एसएनडीटी जलकेंद्राच्या बाबतीतच आहेत. 
 
सर्वाधिक 
27 हजार 38 
तक्रारी पेठांमधून 
च्पाणीपुरवठय़ांबाबत सर्वाधिक तक्रारी पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागांमधील पेठांमधून करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी  स्वारगेट जलकेंद्राकडे करण्यात आलेल्या आहेत. 
 
च्त्यात पाणी कमी दाबाने येत असल्याच्याच सर्वाधिक तक्रारी आहेत. गेल्या 14 महिन्यांत सुमारे 27 हजार 38 तक्रारी या परिसरातून आलेल्या असून, 26 हजार तक्रारींचे निवारण केल्याची पालिका प्रशासनाची नोंद आहे.