शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीमधून दिलासा

By admin | Updated: May 11, 2017 05:01 IST

जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला प्रकल्पामध्ये ६.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ७.७० टीएमसी होता. एकाच आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी झाले आहे.पुणेकरांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट अद्याप विदेश दौऱ्यावकून न परतल्याने पाण्यासंदर्भातील ११ मे रोजी होणारी आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. खडकवासला धरणात असलेला पाणीसाठा पुरेसा असून पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोते यांनी सांगितले. सध्या पुण्याला दररोज १,३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दहा एप्रिलला झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये खडकवासला धरणात १०.२६ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोजचा पाणीवापर आणि उन्हाळी आवर्तनामुळे धरणात ६.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.