शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक

By admin | Updated: November 10, 2014 23:05 IST

भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील.

पुणो : भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे  साठे संपतील.  भविष्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा आणि सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी  जैवइंधनाऐवजी अणुऊर्जा व सौरऊर्जेवर असणो आवश्यक आहे. यासाठी ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना करणो आवश्यक आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या गंगुताई पटवर्धन स्मृतिव्याख्यानमालेत ‘भारताची दूरगामी ऊर्जा सुरक्षितता’ या विषयावर काकोडकर बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनीता साठे, विश्वस्त राजेंद्र माहुलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अणुऊर्जा व सौरऊर्जेच्या वापरातून आपण हायड्रोजन, वीज, हायड्रोकार्बन इंधन, बायोमास यांचीही निर्मिती करू शकतो. 
ते करण्यासाठी आणि वापर वाढविण्यासाठी ऊर्जा कार्यक्रमात बदल आवश्यक आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, की सध्या आपण वापरणा:या एकूण ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा इतर देशांकडून आयात करतो. पुढील 2क् वर्षात हे प्रमाण खूप वाढून सुमारे 6क् टक्के ऊर्जा आपण इतर देशांकडून आयात करू. सध्या आपण जैवइंधनावर ऊर्जा निर्मितीसाठी अवलंबून आहोत. सन 2क्3क् र्पयत तेलावर आपल्याला 2 हजार बिलियन रुपये, कोळशावर 7 हजार बिलियन रुपये खर्च करावे लागतील. हे आपल्याला परवडणारे नाही. जगात एकूणच ऊर्जेच्या संसाधनाचा तुटवडा भासू लागेल. यावर भारताला पर्याय अणुऊर्जा आणि सौरऊर्जेचाच आहे. 
सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी खूप जागा लागेल. मात्र, आपल्याकडील लोकसंख्येची घनता पाहता ते जास्त प्रमाणात शक्य होणार नाही. त्यामुळे अणुऊर्जेचा वापर वाढवावा लागेल. आपल्या विकासासाठी अणुऊर्जा ही 
अपरिहार्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  (प्रतिनिधी)