शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक

By admin | Updated: November 10, 2014 23:05 IST

भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील.

पुणो : भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे  साठे संपतील.  भविष्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा आणि सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी  जैवइंधनाऐवजी अणुऊर्जा व सौरऊर्जेवर असणो आवश्यक आहे. यासाठी ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना करणो आवश्यक आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या गंगुताई पटवर्धन स्मृतिव्याख्यानमालेत ‘भारताची दूरगामी ऊर्जा सुरक्षितता’ या विषयावर काकोडकर बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनीता साठे, विश्वस्त राजेंद्र माहुलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अणुऊर्जा व सौरऊर्जेच्या वापरातून आपण हायड्रोजन, वीज, हायड्रोकार्बन इंधन, बायोमास यांचीही निर्मिती करू शकतो. 
ते करण्यासाठी आणि वापर वाढविण्यासाठी ऊर्जा कार्यक्रमात बदल आवश्यक आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, की सध्या आपण वापरणा:या एकूण ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा इतर देशांकडून आयात करतो. पुढील 2क् वर्षात हे प्रमाण खूप वाढून सुमारे 6क् टक्के ऊर्जा आपण इतर देशांकडून आयात करू. सध्या आपण जैवइंधनावर ऊर्जा निर्मितीसाठी अवलंबून आहोत. सन 2क्3क् र्पयत तेलावर आपल्याला 2 हजार बिलियन रुपये, कोळशावर 7 हजार बिलियन रुपये खर्च करावे लागतील. हे आपल्याला परवडणारे नाही. जगात एकूणच ऊर्जेच्या संसाधनाचा तुटवडा भासू लागेल. यावर भारताला पर्याय अणुऊर्जा आणि सौरऊर्जेचाच आहे. 
सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी खूप जागा लागेल. मात्र, आपल्याकडील लोकसंख्येची घनता पाहता ते जास्त प्रमाणात शक्य होणार नाही. त्यामुळे अणुऊर्जेचा वापर वाढवावा लागेल. आपल्या विकासासाठी अणुऊर्जा ही 
अपरिहार्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  (प्रतिनिधी)