शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक

By admin | Updated: November 10, 2014 23:05 IST

भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील.

पुणो : भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे  साठे संपतील.  भविष्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा आणि सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी  जैवइंधनाऐवजी अणुऊर्जा व सौरऊर्जेवर असणो आवश्यक आहे. यासाठी ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना करणो आवश्यक आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या गंगुताई पटवर्धन स्मृतिव्याख्यानमालेत ‘भारताची दूरगामी ऊर्जा सुरक्षितता’ या विषयावर काकोडकर बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनीता साठे, विश्वस्त राजेंद्र माहुलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अणुऊर्जा व सौरऊर्जेच्या वापरातून आपण हायड्रोजन, वीज, हायड्रोकार्बन इंधन, बायोमास यांचीही निर्मिती करू शकतो. 
ते करण्यासाठी आणि वापर वाढविण्यासाठी ऊर्जा कार्यक्रमात बदल आवश्यक आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, की सध्या आपण वापरणा:या एकूण ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा इतर देशांकडून आयात करतो. पुढील 2क् वर्षात हे प्रमाण खूप वाढून सुमारे 6क् टक्के ऊर्जा आपण इतर देशांकडून आयात करू. सध्या आपण जैवइंधनावर ऊर्जा निर्मितीसाठी अवलंबून आहोत. सन 2क्3क् र्पयत तेलावर आपल्याला 2 हजार बिलियन रुपये, कोळशावर 7 हजार बिलियन रुपये खर्च करावे लागतील. हे आपल्याला परवडणारे नाही. जगात एकूणच ऊर्जेच्या संसाधनाचा तुटवडा भासू लागेल. यावर भारताला पर्याय अणुऊर्जा आणि सौरऊर्जेचाच आहे. 
सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी खूप जागा लागेल. मात्र, आपल्याकडील लोकसंख्येची घनता पाहता ते जास्त प्रमाणात शक्य होणार नाही. त्यामुळे अणुऊर्जेचा वापर वाढवावा लागेल. आपल्या विकासासाठी अणुऊर्जा ही 
अपरिहार्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  (प्रतिनिधी)