शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

राजमाता जिजाऊंनी कणखर शिवबा घडवले : वाळुंजकर

By admin | Updated: January 14, 2017 03:09 IST

राजमाता जिजाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाने, मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजे घडले. एक आदर्श राजा कसा असावा, हे शिवाजी

वाडा : राजमाता जिजाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाने, मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजे घडले. एक आदर्श राजा कसा असावा, हे शिवाजी राजांच्या कार्यातून त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यातून शिकता येईल. राजमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच शिवरायांना सुस्ंकार, चांगल्या राज्यकारभाराचे धडे दिले. म्हणूनच एक आदर्श राजे घडले हे जिजाऊ यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत व तरुणांसाठी आदर्श असलेले स्वामी विवेकानंद यांचे विचार, कार्य, सुसंस्कार देखील आजच्या तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे, असे मत दावडी विद्यालायाचे मुख्याध्यापक के. एम. वाळुंजकर यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे जवाहर विद्यालय, चासकमान येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलराव मुळुक, व्ही. वाय. वाघमारे, ए. डी. अभंग, एस. एम. गायकवाड, वाय. बी. बनसोडे उपस्थित होते.