शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

पावसाळ्यात गोठ्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

लाखेवाडी : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात ...

लाखेवाडी : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो, असे मत कृषिकन्या काजल हाके हिने व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी ती पुढे म्हणाली, पावसाचे पाणी गोठ्यातील शेण, मूलमूत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडण्याची भीती असते. त्याचा थेट परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यासाठी गुरांच्या गोठ्याची स्वच्छता अत्यावशयक असते. तसेच गुरांची देखील स्वच्छता आवश्यक असते. गोठ्याची स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे. तसेच निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कृषिकन्या काजल हिने केले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, विषय शिक्षक प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी रेडणी गावातील शेतकरी पोपट हाके,सर्जेराव काळे, खंडेराव काळे,विवेक हाके,रोहन काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

———————————————