शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पावसाळ्यात गोठ्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

लाखेवाडी : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात ...

लाखेवाडी : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो, असे मत कृषिकन्या काजल हाके हिने व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी ती पुढे म्हणाली, पावसाचे पाणी गोठ्यातील शेण, मूलमूत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडण्याची भीती असते. त्याचा थेट परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यासाठी गुरांच्या गोठ्याची स्वच्छता अत्यावशयक असते. तसेच गुरांची देखील स्वच्छता आवश्यक असते. गोठ्याची स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे. तसेच निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कृषिकन्या काजल हिने केले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, विषय शिक्षक प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी रेडणी गावातील शेतकरी पोपट हाके,सर्जेराव काळे, खंडेराव काळे,विवेक हाके,रोहन काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

———————————————