शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात

By admin | Updated: June 21, 2016 00:32 IST

महाराष्ट्रभर वेगाने आगेकूच सुरू असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारी (दि.१९) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रभर वेगाने आगेकूच सुरू असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारी (दि.१९) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या धरणांमध्ये वसाचा जोर कमी असला तरी संततधार सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात फरक पडणार नसला, तरी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे वेधशाळेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक २४ मिलिमीटर पावसाची नोंद येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली असून, भामा आसखेड, वीर तसेच नाझरे धरणाचे पाणलोट क्षेत्र अद्याप कोरडेच आहे.