शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

पावसाने दिली खरिपाला साथ

By admin | Updated: July 25, 2016 02:15 IST

जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या

पुणे : जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्या ६० टक्क्यांपर्यंत गेल्या असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.या हंगामात सोयाबीन व मका लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत २७४ टक्के सोयाबीन व मका ११५ टक्केपर्यंत लागवड झाली आहे. जून महिन्यात फक्त ८१.३६ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. जून महिन्यात फक्त ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, जुलै महिन्यात पाऊस शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीच पाणी झाले. मात्र, तो सतत कोसळत असल्याने पेरण्यांसाठी परिस्थिती निर्माण होऊनही करता येत नव्हत्या. मात्र, १० जुलैैनंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांनी वेग घेतला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २३ टक्केपर्यंत गेलेल्या पेरण्यात आता १९ जुलैैपर्यंत आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैकी १६ लाख ९१ हजार हेक्टरवर म्हणजे, ४८ टक्के पेरण्या झाल्या. गेल्या पाच-सहा दिवसांत चांगल्या पेरण्या झाल्या असून, त्या ६० टक्क्यांपर्यंत झाल्याचा आंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)