शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी सीईटीसाठी एससीईआरटीकडून सरावासाठी प्रश्नसंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर ...

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु,राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच हवे आहेत का, असा प्रश्न एससीईआरटीने विचारला आहे. विद्यार्थी व पालकांकडून मागणी झाल्यास एससीईआरटी प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल यंदा शाळा स्तरावर शिक्षकांकडून देण्यात आलेल्या गुणांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. त्यामुळे सीईटी परीक्षा घेणे योग्य आहे, असा एक मतप्रवाह आहे.

सर्वसाधारणपणे दर वर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. दहावीच्या निकालाची कामकाज अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रश्न संच उपलब्ध करून देण्याबाबत एससीईआरटीकडून विचार केला जात आहे.