शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विकासाच्या आड येणाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाहीत

By admin | Updated: December 14, 2015 00:35 IST

स्मार्ट सिटी आराखड्याला विनाकारण विरोध करून शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाहीत

पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला विनाकारण विरोध करून शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाहीत, हा आराखडा मंजूर व्हावा याकरिता जास्तीत जास्त पुणेकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.स्मार्ट सिटीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी कसबा मतदारसंघाच्या रविवारी २६ कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, विष्णू हरिहर, मनीषा घाटे, हेमंत रासने, धनंजय जाधव, राजेश येनपुरे, भगीरथ भुतडा, छगन बुलाखे, उदय लेले, संजय देशमुख, प्रमोद कोंढरे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.स्मार्ट सिटी प्रकल्प यशस्वी झाला, तर त्याचे भारतीय जनता पक्षालाच सारे श्रेय मिळेल, या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेकडून विरोध केला जात आहे. मात्र शहराच्या विकासाला होणारा विरोध पुणेकर सहन करणार नाहीत, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले मंडई येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून स्मार्ट सिटीच्या कोपरा सभांना सुरूवात झाली. त्यानंतर पालखी विठोबा चौक, एसपी चौक, फडके हौद चौक यासह २६ ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. शगुन चौकामध्ये याचा समारोप करण्यात आला. (प्रतिनिधी)