शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पुणे - नाशिक बाह्यवळण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST

बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या, तसेच नाशिकवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी या बाह्यवळण रस्त्याची मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ...

बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या, तसेच नाशिकवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी या बाह्यवळण रस्त्याची मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी समस्या कायमची सुटणार आहे.

राजगुरुनगर, चांडोली होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकऱ्यांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी संपादित झाली आहे. चांडोली येथील कांदा लसून संशोधन केंद्राची १.२२ हेक्टर जागेच्या संपादनाचा विषय मिटला आहे.

राजगुरुनगर शहराच्या बाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असून संपादित क्षेत्रातून यात्रिकांद्वारे रस्त्याचे काम आहे. भीमानदीपात्रावरील पुलाच्या कामास ही सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या दीड दोन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण होण्याची नागरिकांना आशा आहे. शहराबाहेरील बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी सुटून वेळेची तर बचत होणारच आहे. मात्र अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. खेड घाटातील बाह्यवळणाचे काम अजुनही अर्धवट अवस्थेत आहे. वाहतुकीसाठी रस्त्याची एक लेन सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूची लेन तयार झाली आहे. मात्र लेन लगतच मोठमोठ्या धोकादायक दरडी आहे. हे दरडी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पुण्यावरुन येणारी वाहने जुन्या घाटामार्गे पुढे जातात, नाशिकवरून येणारी वाहने नवीन घाटाने येतात.

--

फोटो क्रमांक : राजगुरूनगर पुणे-नाशिक रोड

फोटो ओळ: राजगुरुनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे.