शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

20 दिवस रोजगार द्या

By admin | Updated: March 25, 2017 03:25 IST

सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

कोरेगाव भीमा : सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनच सादर केले आहे.याबाबत पाचंगे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पत्नीसह त्याच्याच शेतात काम करण्यासाठी महिन्यातील २० दिवस मनरेगा-रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने पगार देणे गरजेचे आहे. यामुळे त्या कुटुंबाला महिन्याला १० ते १२ हजार रुपये हमखास उत्पन्न मिळणार आहे. त्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्याला पिवळे रेशनिंग कार्ड देण्यात यावे. कुठलेही कर्ज दिल्यानंतर त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवू नये, शेतीच्या कर्जासाठी त्या शेतीचे मूल्यमापन बिगरशेती (एनए) प्रमाणे ठरविण्यात यावे, शेतजमिनीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तालुक्यात गोडावून व शीतगृहे उभी करावी व ती शेतकऱ्यांना नाममात्र भाड्याने वापरण्यास द्यावी, असे पर्यायही पाचंगे यांनी निवेदनात दिले आहेत. खासगी सावकारांची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)