शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

निषेध नोंदवणे म्हणजे देशद्रोह नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत निषेध, मोर्चा, सत्याग्रह यांचे वेगळेच महत्त्व आहे. यातूनच ‘राइट टू प्रोटेस्ट’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत निषेध, मोर्चा, सत्याग्रह यांचे वेगळेच महत्त्व आहे. यातूनच ‘राइट टू प्रोटेस्ट’ भारतात रूजले आहे. मात्र, सध्याचे सरकार निषेध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकते आहे. निषेध करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे ज्येष्ठ विधिज्ञ वकाशा सचदेव यांंनी सांगितले.

लोकायत, युवा बिरादरी, जनता दल (सेक्युलर) यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात सचदेव यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन नुकतेच केले होते. त्यावेळी सचदेव बोलत होते.

त्यांनी सांगितले, “देशाचे विभाजन करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी सन १९६७ मध्ये कायदा तयार करण्यात आला. सध्याचे सरकार या कायद्याचा चुकीचा अर्थ लावून सरकारी धोरणांना विरोध करणाऱ्यांवर प्रयोग करत आहे. राइट टू स्पीच, राइट टू फ्रिडम या घटनेने दिलेल्या अधिकारांना धक्का लावला जात आहे. त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला.” दिल्ली विद्यापीठाचे प्रा. अपूर्वानंद अध्यक्षस्थानी होते. निश्चय़ म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले.