शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्रे अवघड

By admin | Updated: April 2, 2017 03:01 IST

वन्यजीवांच्या संरक्षणाचा विचार करताना विकासाला प्राधान्य द्यायचे की वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करायचे, हा आपल्यासमोरील गहन प्रश्न असल्याचे मत माधव

पुणे : वन्यजीवांच्या संरक्षणाचा विचार करताना विकासाला प्राधान्य द्यायचे की वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करायचे, हा आपल्यासमोरील गहन प्रश्न असल्याचे मत माधव गोगटे यांनी व्यक्त केले. निसर्गसेवक संस्थेचा निसर्गसेवक पुरस्कार यंदा नागेश दप्तरदार यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, कार्यवाह मेधा जोशी, सहकार्यवाह मनमोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अभयारण्य या विषयावरील विशेषंकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्था करत असलेल्या कार्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत माधव गोगटे म्हणाले, निसर्गसेवक संस्था करत असलेल्या कामाची समाजाला गरज आहे. बहुतेक किनार पट्टींचा विकास करण्यात येत असल्याने वन्यजीवांसाठी मोठ्या प्रमाणावर संरक्षित क्षेत्र निर्माण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे छोटी संरक्षित क्षेत्र निर्माण करणे आवश्यक आहे. कोकण किनारपट्टीवर मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकून अनेक कासवांना आपले प्राण गमवावे लागत होते. नागेश दप्तरदार व स्थानिक कार्यकर्त्यांनी या जखमी कासवांचे जीव वाचवून, कासवांना कशा पद्धतीने हानी होणार नाही, या बाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची पारितोषिके वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव पंडित यांनी केले.