शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:30 IST

मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे.

पुणे : मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे. तिने जैविक कचºयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचा उपाय शोधून काढला आहे.तिच्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आर्टस सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय बीएस्सी) शिकणाºया चैताली पोपट क्षीरसागर हिने याबाबतचे संशोधन केले आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. ती गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. तिच्या संशोधनात जैविक कचयापासून द्रवरूप खत तयार केले जाते. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचºयाची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते.चैतालीने संशोधनाद्वारे कचरा जिरविण्यासाठी एक प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जैविक कचºयाचे (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) रूपांतर द्रवरूप खतात करणे शक्य होते. त्यासाठी केवळ आठवड्याभराचा काळ लागतो. त्यानंतरही साधारण ३० टक्के पदार्थ मागे उरतात. त्याचे एकाच दिवसात खतात रूपांतर करता येते. या प्रक्रियेत कचºयाचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जिवाणू वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते.राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा याच आठवड्यात हरियानामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.