शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:30 IST

मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे.

पुणे : मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे. तिने जैविक कचºयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचा उपाय शोधून काढला आहे.तिच्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आर्टस सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय बीएस्सी) शिकणाºया चैताली पोपट क्षीरसागर हिने याबाबतचे संशोधन केले आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. ती गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. तिच्या संशोधनात जैविक कचयापासून द्रवरूप खत तयार केले जाते. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचºयाची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते.चैतालीने संशोधनाद्वारे कचरा जिरविण्यासाठी एक प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जैविक कचºयाचे (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) रूपांतर द्रवरूप खतात करणे शक्य होते. त्यासाठी केवळ आठवड्याभराचा काळ लागतो. त्यानंतरही साधारण ३० टक्के पदार्थ मागे उरतात. त्याचे एकाच दिवसात खतात रूपांतर करता येते. या प्रक्रियेत कचºयाचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जिवाणू वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते.राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा याच आठवड्यात हरियानामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.