शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

समस्यांचे बसथांबे!

By admin | Updated: October 15, 2015 00:52 IST

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. अनेक बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा नाही. ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी महामंडळ अपयशी ठरले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारे महामंडळ प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ‘लोकमत’ने गावोगावच्या बसस्थानकांचा घेतलेला आढावा...डोर्लेवाडी : झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमधील प्रवाशांना बस स्थानकाची सोय नसल्याने भरउन्हामध्ये व पावसामध्ये थांबावे लागते. बारामती-कळंब हा तीर्थक्षेत्रासाठी जाणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त असते. तीर्थक्षेत्रासाठी जाणाऱ्या बसची सोयसुद्धा आहे. परंतु, झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी बस स्थानक नसल्याने भरउन्हामध्ये, तसेच पावसाळ्यात पावसामध्ये उभे राहावे लागते. प्रवासी झाडाच्या सावलीत बाजूला उभा राहिला, तर बस दिसत नाही. चालक थांब्यावर कोणी नसल्याने बस न थांबवता जातात, असे अनेक वेळा घडले आहे. भरउन्हामध्ये, पावसामध्ये उभे राहावे लागते. यासाठी वरील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर बस स्थानकाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.याअगोदर पदाधिकाऱ्यांनी ते केले नाही. माझा सरपंचपदाचा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, असे सांगितले. झारगडवाडीच्या सरपंच अनिता लांडगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बस स्थानक बांधलेले आहे. हे बस स्थानक चौकाच्या बाहेर आहे. तिथे बसण्यासाठी कुठलाच प्रवासी जात नाही. ते बांधून काय उपयोग? जिथे बसची वाट पाहत प्रवासी थांबतात तिथे बस स्थानक नाही. वरील गावांमध्ये बस स्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.-नामदेव लाड, सरपंच, गुणवडी