शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या अपघातांना अटकाव

By admin | Updated: April 25, 2017 04:07 IST

देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी

पुणे : देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी पुण्यातील नागरिकाने अ‍ॅक्सिप्रिव्हेंट प्रणाली विकसित केली आहे़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम वाहनावर बसविल्याने रस्त्यावरील अपघातांची संख्या आणि जीवितहानी या शक्यता अगदीच नगण्य होऊ शकतील़अरुण बंडी यांनी ही सुरक्षित ओव्हरटेकिंगसाठी प्रणाली बनविली आहे़ याबाबत बंडी यांनी सांगितले की, कोणत्याही अपघातात शक्यतो दोनच वाहने प्रामुख्याने आढळतात़ ओलांडून पुढे जाणाऱ्या क्रियेमध्ये जास्तीतजास्त ३ वाहने बाधित होऊ शकतात़ सद्यस्थितीत ओव्हरटेकिंगची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही़ तीनही वाहनांना गती सावकाश करणे किंवा थांबविणे या तीनही स्थितीबद्दल, कोण, केव्हा व कोणत्या क्षणी बदल करणार आहे, याची नक्की खात्री किंवा पूर्वकल्पना येणारी कोणतीही प्रणाली सध्याच्या प्रचलित वाहनांत नसल्याने एकमेकांच्या गतिशीलतेतील बदलासंबंधीची सूचना एकमेकांना खात्रीने देता न आल्याने त्यांच्यातील समन्वय चुकतो आणि प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता वाढते़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम हा अंदाज चुकण्याच्या स्थितीला पूर्णपणे विराम दिला आहे. (प्रतिनिधी)