शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

३३७ गावांचा इको सेन्सेटिव्ह प्रारूप आराखडा तयार

By admin | Updated: May 7, 2015 05:43 IST

जिल्ह्यातील पश्चिम घाटातील ३२७ इको सेन्सेटिव्ह गावांचा प्रारूप आराखडा तयार झाला असून, येत्या १५ मेपर्यंत हा आराखडा शासनाला पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : जिल्ह्यातील पश्चिम घाटातील ३२७ इको सेन्सेटिव्ह गावांचा प्रारूप आराखडा तयार झाला असून, येत्या १५ मेपर्यंत हा आराखडा शासनाला पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील ३२७ गावांचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. पर्यावरण (संवर्धन) कायदा १९८६च्या कलम ५च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही उद्योग-व्यवसायांवर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच, या भागात बांधकामांवरदेखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संरक्षण होण्यासाठी याबाबत गावकऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यानुसार वरील सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेऊन इको सेन्सेटिव्ह म्हणजे काय, त्यामुळे काय फायदा होणार आहे, कोणकोणत्या गोष्टीवर मर्यादा येतील, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर इको सेन्सेटिव्ह गावांमध्ये समावेश होण्यासाठी सर्व गावांचे ठराव व ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. त्यानंतर प्रत्येक गावाचा गावनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) निर्णयाआधी घेतली गावकऱ्यांची संमती४जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले, की गेल्या दोन महिन्यांपासून गावांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम सुरू आहे. सुरवातील मुळशीमधील १६ व मावळमधील ८ गावांनी इको सेन्सेटिव्ह भागातून वगळण्याची मागणी केली होती. त्यांनतर गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या शंका दूर केल्यानंतर त्यांनी संमती दिली. इको सेन्सेटिव्ह गावांचा अहवाल तयार झाला असून, तो लवकरच शासनाला पाठविण्यात येईल.