शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पाणी सोडल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक

By admin | Updated: March 30, 2016 02:07 IST

भामा आसखेड धरणामधून दौंड तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी धरणावर धरणग्रस्तांनी जमून पाणी सोडण्याचा निषेध केला.

पाईट : भामा आसखेड धरणामधून दौंड तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी धरणावर धरणग्रस्तांनी जमून पाणी सोडण्याचा निषेध केला. या वेळी जमावबंदी आदेश असल्याने धरणग्रस्तांनी इशारा देत येत्या दोन दिवसांमध्ये तातडीने तोडगा काढला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून सध्या भामा आसखेडमधून ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडण्यामुळे प्रकल्पबाधित गावांमधील शेतीला, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या ठिकाणी तालुक्यातील शेतीचा कोणताही विचार न करता पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी धरणग्रस्तांची बाजू ऐकून घेतली. येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्याबाबतची भूमिका भामा आसखेड धरणावर येऊन जाहीर केली नाही, तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी महादेव लिंभोरे, कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, दत्ता होल, रामदास खेंगले, धोंडिभाऊ कुडेकर, शंकर खेंगले, संभाजी कोळेकर, नवनाथ दरेकर, तुकाराम लिंभोरे, काशिनाथ लिंभोरे, किसन नवले, शुकराज लिंभोरे, संजय कोळेकर, भगुजी नवले, नितीन रायकर आदी शेतकरी जमा झाले होते.