शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

वीज खंडित करण्याचे धोरण शेतकरीविरोधी: हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:12 IST

संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफीचे आश्वासन दिलेले तीन पक्ष सध्या सत्तेवर आहेत. कोरोनामुळे अनेक महिने बाजारपेठा ठप्प असलेला शेतकरी ...

संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफीचे आश्वासन दिलेले तीन पक्ष सध्या सत्तेवर आहेत. कोरोनामुळे अनेक महिने बाजारपेठा ठप्प असलेला शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच महावितरणने ( दि. १ ) फेब्रुवारीपासून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही शेतातील उभी पिके करपून जाण्यास सुरुवात झाली आहे . तसेच ऊस व इतर पिकांच्या लागली खोळंबल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने या नुकसानीस महाआघाडी सरकार जबाबदार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात १०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळता वीजबिल सक्तीने वसूल करण्याची व वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम जनतेवर अन्यायकारक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. जर शासनाने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवली नाही तर भाजपच्या वतीने राज्यभर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

हर्षवर्धन पाटील