शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बटाटाही महागला

By admin | Updated: October 31, 2014 23:21 IST

कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत.

चाकण :  कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात बटाटय़ाला प्रति क्विंटलला चक्क 3 हजार 2क्क् रुपयांचा भाव मिळाला ते किरकोळ बाजारातही चांगल्या प्रतीच्या बटाटय़ाला 32 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. 
स्थानिक शेतक:यांच्या बटाटय़ाची आवक मंदावल्याने आणि प्रतिवर्षी आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून येणा:या बटाटय़ाच्या आवकेत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बटाटय़ाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. मात्न, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून गेले आहे.
मागील आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे भाव किलोमागे 2क् ते 24 रुपये होते. मात्न, ते आता 28 ते 32 रुपये किलोवर पोहोचले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे बटाटय़ाच्या पिकाचे नुकसान झाले असून, बाजारात कमी बटाटा आल्याने भाव वाढल्याची माहिती आडते असोशिएशनचे अध्यक्ष रामशेठ गोरे , जमीर काझी, राजू काझी, उस्मान काझी, दतात्नेय गोरे, आदी व्यापा:यांनी दिली.
चाकणमधील मार्केट यार्डात प्रतिवर्षी याच हंगामात आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून मोठय़ा प्रमाणावर बटाटय़ाची आवक होत असते. मात्न, ती आवकही मोठय़ा प्रमाणात अद्यापही मंदावली असून, अत्यंत कमी आवकेचा परिणाम मोठय़ा भाववाढीत झाला आहे. 
चाकणमध्ये आज (दि. 29) आग्रा येथून तीन गाडय़ा ( 1 हजार पिशवी) बटाटय़ाची आवक झाली होती. चाकण मार्केट यार्डात आलेल्या कोरेगाव (ता. खेड, जि.पुणो) 
येथील साहेबराव मेंगळे व कोये (ता. खेड) येथील शिवराम गोगावले आदी शेतक:यांच्या बटाटय़ाला 32क्क् रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. दरम्यान, कांद्यापाठोपाठ  बटाटय़ाचे भाव कडाडल्याने ग्राहक मात्न रडकुंडीला आले आहेत. (वार्ताहर)
 
4काही व्यापा:यांच्या म्हणण्यानुसार परतीच्या पावसाचा फटका बसल्याने आवक कमी झाल्याने बटाटय़ाचे दर वधारले आहेत. दीड महिन्यापासून बटाटय़ाची आवक कमी राहून भाव अधिक राहिले आहे. 
4गेल्या आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे दर मार्केटयार्डात 25क्क् रुपये प्रतिक्विंटल होते. मागील शनिवारी येथे बटाटय़ाची एकूण आवक 715  क्विंटल होऊन कामालभाव 25क्क् रुपयांर्पयत पोहोचले होते. 
4मात्न, त्यात आता कमालीची वाढ झाली आहे. 32क्क् रुपये क्विंटल हा या हंगामातील उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. 
 
नोव्हेंबर महिना हा टोमॅटोच्या मालाचा हंगाम असतो. या हंगामात दर वर्षी 8क् ते 9क् टक्के टोमॅटो माल विक्रीसाठी येत असतो. मात्न, पावसामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. तसेच, रोपे पाण्यामुळे जळाल्याने सुरुवातीलाच टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागल्याचे शेतक:यांनी सांगितले.  मागील पंधरवडय़ात कांदा बटाटय़ाबरोबर टोमॅटोही भाव खाऊ लागले होते, मात्न चांगला भाव मिळालेला टोमॅटो आता मात्न कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. उत्पादन खर्चही भरून येत नसल्याने बेभावाने टोमॅटो विक्री करण्याऐवजी अनेक शेतकरी बाजारात आणलेला टोमॅटो तसाच सोडून जात असल्याचे विपर्यस्त चित्न याभागात मागील आठवडय़ापासून पाहावयास मिळत आहे.