शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डाळिंबाची आवक घटली

By admin | Updated: November 29, 2014 23:07 IST

अवकाळी पाऊस आणि ‘ऑफ सीझन’मुळे डाळिंब बाजारामध्ये डाळिंबाची आवक तीन हजार क्रेटने घटली आहे.

इंदापूर : अवकाळी पाऊस आणि ‘ऑफ सीझन’मुळे डाळिंब बाजारामध्ये डाळिंबाची आवक तीन हजार क्रेटने घटली आहे. व्यापारी थेट डाळिंब बागांमध्येच जाऊन चांगल्या प्रतीची फळे खरेदी करीत असल्याने कमी गुणवत्तेचा माल डाळिंब बाजारामध्ये येत असल्याचे चित्र सध्या इंदापूर येथील डाळिंब बाजारामध्ये दिसत आहे. 
इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारामध्ये आठवडय़ातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी डाळिंबाचा बाजार भरतो. या तीन दिवशी बाजारात 14 ते 15 हजार क्रेटएवढी डाळिंबाची आवक होत असते. 
माळशिरस, फोंडशिरस, नातेपुते, गिरवी, मांडवी, शेळगाव, निमगाव केतकी, वरकुटे खुर्द आदी भागांमधून डाळिंबाची आवक होत असते. मागील महिन्यात परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बहर धरलेल्या बागांमधील फूलगळ झाली. काढणीला आलेल्या डाळिंबावर डाग पडले. आधीच ‘ऑफ सीझन’ त्यात अवकाळी पावसामुळे डाळिंबाची आवक घटली. 
आता सध्या या डाळिंब बाजारामध्ये 1क् ते 12 हजार क्रे ट डाळिंब येत आहे. म्हणजेच 3 हजार क्रेटची घट झाली आहे. 
डाळिंबाला प्रतिकिलो 25 ते 155 रुपये भाव मिळत आहे. व्यापारी थेट डाळिंब उत्पादकांच्या बागांमध्ये जाऊन डाळिंब आणत असल्यामुळे बाजारात डाळिंब येत नाही. 
तसेच, व्यापारी निवडक डाळिंब फळांची खरेदी शेतावर जाऊनच करतात. त्यामुळेही चांगल्या प्रतीची फळे बाजारात येत नाहीत. असे येथील मुख्य अडतदार अप्पा कानकाटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
4 डाळिंब बाजारात येणा:या निर्यातक्षम फळांची निर्यात करता यावी, यासाठी निर्यातदार आणण्यात येणार आहेत. त्यासाठी बाजारात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्यातीचा दर आणि जागेवर खरेदी करण्याचा दर यामध्ये 1क् रुपयांचा फरक आहे. तो फरकही शेतक:यास देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तसेच, निवडक चांगल्या दर्जाची फळे बाजारात आणली, तर त्याचा फायदा शेतक:यालाच होणार आहे, असे मुख्य अडतदार अप्पा कानकाटे यांनी सांगितले.