शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

राजकारण्यांना धडा शिकविण्याची गरज

By admin | Updated: March 21, 2015 00:22 IST

राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे : धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे षडयंत्र राजकारण्यांकडून सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.अ‍ॅड. श्रीधर कसबेकर लिखित ‘अ‍ॅड. राम जेठमलानी- ए डायनामिक पर्सनॅलिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन जेठमलानी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयातील अशोका सभागृहात हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेरंब गानू, अ‍ॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार साधना बोरकर, संजीव जाधव, सदस्य अ‍ॅड. सुधीर मुळे उपस्थित होते.जेठमलानी म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्मनिरपेक्ष नागरिक असल्याचा अभिमान वाटायला हवा. मी स्वत: धर्मनिरपेक्ष नागरिक आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या धर्माप्रमाणेच इतरांचा धर्मही मोठा आहे, हे मानन्याचा मोठेपणा प्रत्येकामध्ये असायला हवा. स्वत:च्या धर्मातील चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगण्याबरोबरच त्यातील ज्ञान आणि शिक्षण घ्यायला हवे. पूर्वी वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरार्थी होता. लोकांच्या हितासाठी लढा देणाऱ्या वकिलांनी पक्षकारांकडून पैसे घेणे हे लाच घेण्यासारखे समजले जात असे. (प्रतिनिधी)खंत वाटते...४वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना सांगितले जात नाही. वकील असण्याबरोबरच राजकारणी, कायद्याचा शिक्षक आणि पत्रकार अशा भूमिकाही बजावल्याचे सांगत जेठमलानी यांनी राजकारणी असल्याबद्दल खंत वाटत असल्याचे नमूद केले.