शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

माणूसपणाचे मोल सांगणारी कविता

By admin | Updated: January 2, 2015 01:07 IST

नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.

पुणे : नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांचे बालमित्र बाळासाहेब बनसोडे यांच्य हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते. या वेळी ‘माझ्या हाती लेखणी नसती तर’ या विषयावर गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. बाळ म्हणाल्या, ‘‘अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची साधने बदलू शकतात. नागराज मंजुळे यांनी कवितेतून व्यक्त केलेल्या अभिव्यक्तीतून त्यांचा संघर्ष समोर येतो.’’बनसोडे यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यामागची भूमिका सांगताना मंजुळे म्हणाले, ‘‘मी एकच कविता लिहिली होती तेव्हा बाळासाहेब यांनी पत्रिकेत माझी ओळख कवी आणि लेखक करून दिली होती. माझ्या हातात लेखणी नसती तरी कशानेही का होईना मनातील संघर्ष उपसतच बसलो असतो.’’व्यवस्थेने हजारो नागराज गाडले गेल्यावर नागराज मंजुळे नावाचा आयकॉन उभा राहिला आहे, असे सांगून डॉ. आवटे यांनी नागराज मंजुळे एका परिप्रेक्ष्यात वाढत असताना त्यांना गवसलेल्या शब्दकळेबद्दल विवेचन केले. श्रीरंजन आवटे यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)नागराजची कविता ही विद्रोही नाही तर संयत आणि समंजस आहे. त्याचे माणूसपण हे मला त्याच्यातील दिग्दर्शक किंवा कवीपेक्षाही मोठे वाटते.- उमेश कुलकर्णी