शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

माणूसपणाचे मोल सांगणारी कविता

By admin | Updated: January 2, 2015 01:07 IST

नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.

पुणे : नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांचे बालमित्र बाळासाहेब बनसोडे यांच्य हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते. या वेळी ‘माझ्या हाती लेखणी नसती तर’ या विषयावर गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. बाळ म्हणाल्या, ‘‘अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची साधने बदलू शकतात. नागराज मंजुळे यांनी कवितेतून व्यक्त केलेल्या अभिव्यक्तीतून त्यांचा संघर्ष समोर येतो.’’बनसोडे यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यामागची भूमिका सांगताना मंजुळे म्हणाले, ‘‘मी एकच कविता लिहिली होती तेव्हा बाळासाहेब यांनी पत्रिकेत माझी ओळख कवी आणि लेखक करून दिली होती. माझ्या हातात लेखणी नसती तरी कशानेही का होईना मनातील संघर्ष उपसतच बसलो असतो.’’व्यवस्थेने हजारो नागराज गाडले गेल्यावर नागराज मंजुळे नावाचा आयकॉन उभा राहिला आहे, असे सांगून डॉ. आवटे यांनी नागराज मंजुळे एका परिप्रेक्ष्यात वाढत असताना त्यांना गवसलेल्या शब्दकळेबद्दल विवेचन केले. श्रीरंजन आवटे यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)नागराजची कविता ही विद्रोही नाही तर संयत आणि समंजस आहे. त्याचे माणूसपण हे मला त्याच्यातील दिग्दर्शक किंवा कवीपेक्षाही मोठे वाटते.- उमेश कुलकर्णी