शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

-- ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. ...

--

ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांनी केले.

जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील वाटखळ येथे ग्रीन व्हीजन फौंडेशनच्या वतीने माळरानावर, शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे यंदाही १ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रीन व्हीजन फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर व सचिव रविंद्र ढमाले यांनी दिली.

फौंडेशनच्या वतीने एक मूल एक झाड, वाढिवस वृक्षारोपण, जंगल निर्मिती संवर्धन, स्थलांतरीत वृक्षारोपण व लागवड योजनेचा वृक्ष दत्तक योजना आदी उपक्रम सातत्याने राबविले. ईको व्हिलेज या संकल्पनेतून शाश्वत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी इको माॅडेल विकसित केले आहे. हे मॉडेल प्रयोगातून बनविले जाते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊंन मुख्याध्यपकांच्या परवानगीने पर्यावरण पूरक योजनांची माहिती दिली जाते.

यावेळी वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार ,परशुराम खोकले अतुल वाघोले वनविभागाचे कर्मचारी सह्दयर राव पारधी फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर ,सचिव रविंद्र ढमाले ललिता वाळेकर संतोष डुंबरे दीपाली डुंबरे, सुजित नलावडे आदी उपस्थित होते.

- डॉ. श्यामकांत गायकर यांनी आभार मानले .

--