शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

-- ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. ...

--

ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांनी केले.

जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील वाटखळ येथे ग्रीन व्हीजन फौंडेशनच्या वतीने माळरानावर, शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे यंदाही १ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रीन व्हीजन फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर व सचिव रविंद्र ढमाले यांनी दिली.

फौंडेशनच्या वतीने एक मूल एक झाड, वाढिवस वृक्षारोपण, जंगल निर्मिती संवर्धन, स्थलांतरीत वृक्षारोपण व लागवड योजनेचा वृक्ष दत्तक योजना आदी उपक्रम सातत्याने राबविले. ईको व्हिलेज या संकल्पनेतून शाश्वत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी इको माॅडेल विकसित केले आहे. हे मॉडेल प्रयोगातून बनविले जाते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊंन मुख्याध्यपकांच्या परवानगीने पर्यावरण पूरक योजनांची माहिती दिली जाते.

यावेळी वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार ,परशुराम खोकले अतुल वाघोले वनविभागाचे कर्मचारी सह्दयर राव पारधी फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर ,सचिव रविंद्र ढमाले ललिता वाळेकर संतोष डुंबरे दीपाली डुंबरे, सुजित नलावडे आदी उपस्थित होते.

- डॉ. श्यामकांत गायकर यांनी आभार मानले .

--