शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

तीर्थक्षेत्र आळंदीनगरी बोलू लागली पर्यावरणाची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

आळंदी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील सार्वजनिक ...

आळंदी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या भिंती व दुभाजकांवर आकर्षक रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे. शहरातील रहिवाशी, वाणिज्य तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिंतींवर स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आकर्षक चित्रे आता येता-जाता नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात पर्यावरण संवर्धनासाठी बरेच नावीन्यपूर्ण उपक्रम नगरपरिषद हाती घेणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक भिंतीवर तसेच दुभाजकांवर निसर्गाच्या पंचतत्त्व संरक्षणाचे विविध संदेश रेखाटून शहराला पर्यावरणाचा एक बोलता घटक बनविण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला आहे.

प्रत्येक प्रभागाचे नगरसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या प्रभागातील सार्वजनिक भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानातील शहर सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून शहरात आता पर्यावरण संवर्धनाची बोलकी चित्रे आणि विविध स्वच्छता व पर्यावरणविषयक संदेश रेखाटून शहरास अधिक उठावदार बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत सार्वजनिक भिंती, दुभाजकांवर रंगरंगोटी व संदेश रेखाटण्यात आले आहेत.(छाया : भानुदास पऱ्हाड)