शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलची स्पर्धा पेट्रोलच्या दराशी, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:55 IST

गेल्या सहा महिन्यांत अपवाद वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, इंधनाच्या दाराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशन मधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे : गेल्या सहा महिन्यांत अपवाद वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, इंधनाच्या दाराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशन मधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातही डिझेलचा भाव अवघ्या सहा महिन्यांत प्रतिलिटरमागे दहा रुपयांनी वाढल्याने डिझेलचे भाव पेट्रोलच्या दराशी स्पर्धा करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सध्या शहरात पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८२.३३, डिझेल ६९ आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८५.१० रुपये इतका झाला आहे. गेले काही महिने सातत्याने डिझेल आणि पेट्रोलच्या भावात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात अगदी दररोज चार ते पाच पैशांपासूनवीस ते पंचवीस पैशांची वाढहोत आहे. सलाइनप्रमाणेथेंबा-थेंबाने होणारी भावातीलवाढ फारशी जाणवत नाही.गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास डिझेलच्या भावात प्रतिलिटर तब्बल दहा रुपये ५० पैशांची वाढ नोंदविण्यात आली, तर पेट्रोलचे भाव लिटरमागे ४ रुपये ३० पैशांनी वाढले आहेत.पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दर वाढीचा वेग जास्त आहे. आॅक्टोबर २०१७मध्ये डिझेल ५८.४७ रुपये प्रतिलिटर होते. त्यात दहा रुपयांनी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलमधील ही तफावत १३ रुपये ३० पैशांची आहे. ही तफावत ३० रुपयांच्या घरात असायची. त्यामुळे मध्यम वर्गीयांचा भरणा डिझेल कार घेण्याकडे जास्त असायचा. या भाववाढीमुळे त्यांच्या खिशाला देखील कात्री बसत आहे. या शिवाय मालवाहतूक करणाºयांना डिझेलच्या दरवाढीने दणका दिला आहे. त्यामुळे वाहतूक भाड्यात वाढ होऊन, खाद्यान्नासह सर्वच वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. महाराष्ट्र वाहतूकदार मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांत डिझेलच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. विविध कंपन्यांबरोबर मालवाहतूकदारांचा वार्षिक करार असतो. सातत्याने डिझेलच्या भावात मोठी वाढ झाल्यास, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अधिक भाववाढ झाल्यास त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर टाकण्यावाचून गत्यंतर राहत नाही.