शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

भीमापाटसवर लोकांना ताटकळत ठेवले

By admin | Updated: October 7, 2014 06:22 IST

कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्यावर कामकाजानिमित्ताने भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत ठेवण्या पलीकडे काहीही केले नाही.

पाटस : भीमापाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्यावर कामकाजानिमित्ताने भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत ठेवण्या पलीकडे काहीही केले नाही. तेव्हा ही मंडळी तालुक्याचा विकास कसा करतील, असा प्रश्न पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे यांनी उपस्थित केला. पाटस (ता. दौंड) परिसरातील डोंगरेश्वर येथे झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. शितोळे म्हणाले,‘‘ आमदार रमेश थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पाटससाठी सव्वा पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या महिन्यातच या योजनेचे भूमिपूजन झाले आहे. भविष्यात पाटस आणि परिसरातील वाड्यावस्त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. पाणी प्रश्न असो किंवा अन्य विकासकामे यात रमेश थोरात यांनी कधीही राजकारण केले नाही. सत्वशील शितोळे म्हणाले, पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी कुठलेही विकासाचे केले नाही. त्यातच या मंडळींनी पवार कुटुुंबियांची साथ सोडल्याने त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आमदार रमेश थोरात यांनी कुठल्याही विकास कामात राजकारण केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात विकासाची कामे झाली आहे. भविष्यात पाटसच्या डोंगरेश्वर भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. प्रशांत शितोळे, शहाजी चव्हाण, सुभाष रंधवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब भागवत, जाकीर तांबोळ, मंगेश दोशी, शिवाजी ढमाले, संपत भागवत, भूषण पानसरे, बाळासाहेब भागवत, प्रशांत खरात, माणिक भागवत, खामकर, बाळासाहेब चव्हाण, संतोष शितकल, प्रकाश भागवत उपस्थित होते.