शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

तळमाचीचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: December 28, 2015 01:36 IST

‘माळीण’सारख्या दुर्घटनेचे सावट घेऊन मागील आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेतत जीवन कंठणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम भागात डोंगरदऱ्यांत वसलेल्या तळमाची

लेण्याद्री : ‘माळीण’सारख्या दुर्घटनेचे सावट घेऊन मागील आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेतत जीवन कंठणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम भागात डोंगरदऱ्यांत वसलेल्या तळमाची गावच्या रखडलेल्या पुनर्वसनाची कामाची पाहणी गोपीनाथराव मुंडे संघर्ष समितीचे कार्यवाह बाळासाहेब अघाव यांनी केली.माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर, भाजपा तालुका संघटक संभाजी तांबोळी, माजी तालुका अध्यक्ष गंभीरमल कर्णावट, पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास नवले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. सरपंच नढे यांनी तळमाची गावची व्यथा या वेळी मांडली. सन २००५ साली पावसाळ्यात तळमाची गावात जमिनीला मोठ्या भेगा पडून भूस्खलन होऊन गावातील वस्तीला धोका निर्माण झाला होता. अर्धवट अवस्थेत पडलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. येथील पर्यावरण परिस्थितीला अनुरूप असे बांधकाम करणे गरजेचे आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समवेत तातडीने चर्चा करून माळीण पुनर्वसनाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन बाळासाहेब अघाव यांनी ग्रामस्थांना दिले.