शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वधू वर भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST

वधु वर केंद्र चालक मेळावा पुणे: कोरोनानंतरच्या काळात विवाहाच्या संकल्पनेत आमुलाग्र बदल होत असून सर्वानी त्यादृष्टीने मानसिकता बदलावी, असे ...

वधु वर केंद्र चालक मेळावा पुणे: कोरोनानंतरच्या काळात विवाहाच्या संकल्पनेत आमुलाग्र बदल होत असून सर्वानी त्यादृष्टीने मानसिकता बदलावी, असे मत शहरातील विविध वधु-वर केंद्र संचालकांनी व्यक्त केले. ʻलोकमतʼ ला दिलेल्या अनौपचारीक भेटीत ते बोलत होते. गौरी आणि तन्मय कानिटकर ( अनुरूप विवाह संस्था), रमेश पाटणकर (पाटणकर इव्व्हेंटस), डॉ. राजेंद्र भवाळकर (अक्षदा मॅरेज ब्युरो), श्रीराम कुलकर्णी (देशस्थ ऋग्वेद विवाह मंडळ), विराज तावरे ( मराठा विवाह दरबार), स्वरूपा देवळणकर (शुभविश्व मल्टीसर्विसेस), स्वाती संभूस (स्वाती वधु वर केंद्र), नितीन केळकर (पुणे वधु वर सुचक केंद्र), विद्यानंद मरळ (साथी वधु वर केंद्र), सुरेश पारख (जैन विवाह केंद्र) शीला देऊस्कर ( रेशीमगाठी वधू वर सूचक संस्था), अभिजित जोशी (रोहिणी विवाह संस्था, संस्थापक वसंत काणे), गोरख जाधव (मराठी स्मार्ट जोडीदार वधू वर सूचक मंडळ), वैष्णवी जोगळेकर (सोबती वधू वर सूचक मंडळ) आदींचा समावेश होता. विवाह जमवताना येत असलेल्या अडचणी, कारोनामुळे विवाह समारंभांचे बदललेले स्वरूप, ग्रामीण-शहरी भेद, पुनर्विवाह, ज्येष्ठांचे विवाह, दिव्यांगांचे विवाह अशा विविध मुद्द्यांचा यावेळी संस्था चालकांनी उहापोह केला. इतकेच नव्हे तर बदलत्या परिस्थितीत मार्ग कसा काढता येईल, याबाबतही उपाययोजना सुचवली. तसेच या भकार्यात ʻलोकमतʼने नेहमीप्रमाणे सहकार्याचा हात दिल्यास रेशीमगाठी जुळण्यास चांगलीच मदत होईल, अशीही अपेक्षा व्यक्त केली. ....... गौरी कानिटकर : कोरोनामुळे बदलत्या परिस्थितीत आम्ही ऑनलाइनला जास्तीत जास्त चालना दिली. त्यामुळे, या संबंधांना आपोआप ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले. लॉकडॉऊन कालावधीत आम्ही मुलं, मुली तसेच पालकांसाठी तब्बल ७० ऑनलाईन कार्यक्रम घेतले. त्यात, लग्नसंवाद, थेट-भेट, घटस्फोटांबाबत समुपदेशन, आदींचा त्यात समावेश होता. लॉकडॉऊन काळातच भावी लग्नांची