शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

परिंचे ग्रामपंचायतीने भरवला जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:11 IST

परिंचे : परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्याला गावातील महिला ...

परिंचे : परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्याला गावातील महिला व ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देताना तक्रारी व अडचणींच्या अर्जांचा पाऊस पाडला.

यावेळी यादव म्हणाले की, जनता दरबार अंतर्गत शासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न गावपातळीवर मिटवण्यासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले. सरपंच ऋतुजा जाधव यांनी गावातील समस्या व अडचणी लोकांनी अर्जाच्या माध्यमातून मांडाव्यात त्यानंतर या बद्दलचा पाठपुरावा ग्रामपंचायत परिंचे यांच्या मार्फत केला जाणार असल्याचे सांगितले. आलेल्या अर्जांची नोंदवही बनविण्यात आलेली असून संबंधित विभागांना सदरची कामे करण्यास भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या जनता दरबारात उपसरपंच दत्तात्रय राऊत, माजी सरपंच समीर जाधव, मयूर मुळीक, पुष्कराज जाधव, पशुधन विकास अधिकारी आर. एन. ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली शिंदे, विद्युत अभियंता योगेश बुरसे, कृषी पर्यवेक्षक एस. एस. किरकोळे, ग्रामपंचायत सदस्य शैला जाधव, वंदना राऊत, पुष्पलता नाईकनवरे, अर्चना राऊत, प्रवीण जाधव, गणेश पारखी, अजित नवले, पांडुरंग जाधव, संभाजी नवले, उल्हास जाधव, लक्ष्मणराव जाधव, बाळासाहेब जाधव, शामकांत जाधव, शशिकांत जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, तलाठी सुजीत मंडलेचा, कृषी सहायक संदेश समगीर, आरोग्य सेवक प्रकाश चव्हाण, वैशाली भगत, सी. टी. कुदळे, प्रदीप जाधव, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते. संकेत जाधव यांनी सूत्रसंचालन केले, शशांक सावंत यांनी आभार मानले.