शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दावडी येथील किल्ल्यात पानिपत शौर्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST

किल्ल्यातील गायकवाड यांच्या राजवाड्यात श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या गादीला मानवंदना देण्यात आली. मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत 'रणधुरंदर' लढाई कुठली मानली ...

किल्ल्यातील गायकवाड यांच्या राजवाड्यात श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या गादीला मानवंदना देण्यात आली.

मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत 'रणधुरंदर' लढाई कुठली मानली जाते, तर ती पानिपतची लढाई. कारण ही लढाई मराठेशाही हरून देखील जिंकल्यासारखे आहे. त्यामुळे १४ जानेवारी हा दिवस पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं दावडी गाव हे एक ऐतिहासिक असून या गावचा इतिहास लिहिण्याचे काम खऱ्या अर्थाने गायकवाड घराण्यानं केलं आणि याचा वारसा जपण्यासाठी म्हणून दावडी गावात पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा केला. या वेळी इतिहास संशोधक प्रवीण गायकवाड यांनी गायकवाड आडनावाच्या उत्पत्तीचा इतिहास सांगितला. तसेच, या वेळी शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक लखन जाधव व सहकारी यांनी दाखवले खऱ्या अर्थानं मराठेशाहीला एक मानवंदना देण्याचं काम केलं. या कार्यक्रमाचं आयोजन श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान व शिवशंभू प्रतिष्ठान दावडी यांनी केले. यावेळी अमृतराज गायकवाड, प्रवीण गायकवाड, सुरेश डुंबरे, सुधीर गायकवाड, बाबासाहेब दिघे, प्राचार्य अंकुश केंगारे, सचिन उढाणे व अनेक शिवभक्त उपस्थित होते.

१४दावडी

दावडी येथे किल्यात पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा करुन शिवकालीन युद्धकला सादर करण्यात आली.