शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पाकिस्तानच्या डीएनएतच भारतद्वेष

By admin | Updated: April 25, 2017 04:07 IST

पाकिस्तानी नागरिकांच्या डीएनएमध्येच भारतद्वेष असून, तेथील राजकारणी आणि लष्कर देखील द्वेष वाढविण्यावच भर देत आहेत.

पुणे : पाकिस्तानी नागरिकांच्या डीएनएमध्येच भारतद्वेष असून, तेथील राजकारणी आणि लष्कर देखील द्वेष वाढविण्यावच भर देत आहेत. भारतद्वेषावर राजकारण टिकून असल्याची त्यांची भावना आहे. तेथील सत्ताधाऱ्यांची अशी मानसिकता बदलल्याशिवाय भारत-पाकिस्तान चांगल्या संबंधाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानातील घडामोडींचे अभ्यासक माजी सनदी अधिकारी तिलक देवाशर यांनी सोमवारी येथे केले. अराईज अ‍ॅण्ड अवेक आणि महावीर जैन हॉस्टेलच्या वतीने बीएमसीसी महाविद्यालया जवळील जैन हॉस्टेलच्या प्रांगणात देवाशर यांचे ‘भारत-पाक संबंध’ या विषयावर व्याख्यान झाले. महावीर जैन हॉस्टेलचे सचिव युवराज शहा, डॉ. अशोक विखे-पाटील, अराईज अ‍ॅण्ड अवेकचे संस्थापक सचिन इटकर उपस्थित होते. देवाशर म्हणाले, ‘‘गेल्या सत्तर वर्षांपासून भारत पाकिस्तानशी एका चांगल्या शेजाऱ्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करीत आहे. या दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी शंभरावर बैठका झाल्या असतील. मात्र, दोन देशांमधील संबंध सुधारण्या ऐवजी आणखी बिघडत आहेत. याला कारण म्हणजे तेथील लष्कर आणि राजकारणी देखील भारतविरोधी प्रतिमाच जनमाणसात तयार करीत आहेत. ही वृत्ती त्यांनी सोडून दिली पाहिजे. कधी काश्मीर प्रश्नावरुन, तर कधी सिंधु खोऱ्यातील पाणी वाटपावरुन भारताला लक्ष्य केले जाते. काहीवेळा लष्कराच्या तर कधी दहशतवाद्यांच्या माध्यमातून कुरापती केल्या जातात.’’ (प्रतिनिधी)