शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: March 25, 2017 03:42 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही.

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करूनदेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. विकत पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.तालुक्यातील माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क.प., रसाळवाडी, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी परिसरात याही वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेतून पाणी चार-चार दिवस येत नाही. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावर जावे लागते. एकीकडे ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा तगाता लावला आहे. वर्षाकाठी १००० रुपये पाणीपट्टी आकारली जात असताना दररोज पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र, काऱ्हाटीसारख्या मोठ्या गावात जास्त लोकसंख्येच्या तुलनेत पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुन्हा विकत घेण्याची वेळ आली आहे. वाड्यावस्त्यांवरील बहुतांश भागातील विहिरींचा तळ उघडा पडला आहे. उपलब्ध पाणी क्षारयुक्त आहे.