शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भात उत्पादकांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे

By admin | Updated: June 1, 2017 01:38 IST

भात हे असे पीक आहे, की लावणीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात व यासाठीची सर्व यंत्रे सध्या उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : भात हे असे पीक आहे, की लावणीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात व यासाठीची सर्व यंत्रे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे भातउत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे, असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) सुनील बोरकर यांनी केले.मौजे नाटंबी (ता. भोर) कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र बारामती व गी. एस. टी टिलर्स ट्रॅक्टर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याबाबतचे प्रशिक्षण आयोजिण्यात आले होते. त्या वेळी बोरकर बोलत होते.या वेळी सभापती मंगल बोडके, उपसभापती लहू शेलार, दमयंती जाधव, उपप्रकल्प संचालक अनिल देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, उमेश शर्मा, प्रदीप औताडे, श्रीधर चिंचकर, जी. सी. नेवरे, लक्ष्मीकांत कणसे, ज्योती भोसले, रोहिदास चव्हाण, बी. ए. कांबळे व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी भोर तालुक्यात मागील तीन वर्षांत यांत्रिक पद्धतीने राबवलेल्या भात लागवडीची माहिती दिली. भात लावणी यंत्रांसाठी ९४ हजार रुपये अनुदान असून, आज अखेर ५ शेतकऱ्यांनी भात लावणी यंत्राची तर कापणी यंत्र, पॉवर टिलर रोटावेटर इत्यादीसाठी ८२ शेतकऱ्यांनी मागणी केल्याचे सांगितले. उपप्रकल्प संचालक अनिल देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांना शेतीमध्ये असलेली यांत्रिकीकरणाची गरज व आत्माअंतर्गत सन २०१७/१८ मध्ये राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकी भात लागवड प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी नाटंबी, तांभाड, आळंदे येथील २५ एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी रोपवाटिका वेगळ्या पद्धतीने तयार करणे गरजेचे असून, गादी वाफ्यावर २१ बाय ४८ सेंमी साचे वापरून चाळलेल्या मातीत रोपे तयार करणे गरजेचे आहे, याचे मार्गदर्शन केले. उपसभापती लहू शेलार म्हणाले, सध्याच्या काळात मजुरांअभावी शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने शेती करावी. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा.