शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

अरणीतील बटाटा विक्रीसाठी अखेर बाहेर

By admin | Updated: November 19, 2014 04:32 IST

चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे.

पेठ : चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे. शेवटच्या टप्प्यातील अरणीतील बटाटे प्रति १० किलोंना ३३० ते ३३३ अशा चढ्या भावाने विकला जात आहे. बटाटा उत्पादनातून ज्या शेतकऱ्यांना एका पिशवी बियाण्याला २ ते ३ पिशव्यांचे गळीत निघाले, त्यांना गुंतवलेल्या भांडवललाच्या दुप्पट म्हणजे १ रुपयाला १ रुपया या प्रमाणात फायदा झाला. तर, ज्या शेतकऱ्यांनी चांगली मशागत व खतांचा वापर करून योग्य हवामान प्राप्त झाले, त्यांना १ पिशवी बियाण्याला ४ ते ५ पिशव्या बटाटे उत्पादन मिळाले. त्यांना २९० ते ३०० रुपये प्रतिकिलो बाजारभावाने गुंतविलेल्या एकूण भांडवलाच्या तिप्पट फायदा झाला. ५० हजार रुपये प्रतिएकर शेतीला पूर्ण खर्च झाला असेल, तर चांगले गळीत निघाले तर दीड लाख उत्पन्न निघत आहे. कुरवंडी येथील बाळशिराम नाथा तोत्रे या शेतकऱ्याला १ पिशवीला ४ पिशव्या बटाटा गळीत निघाले, तर पेठ येथील श्री वाकेश्वर शिक्षण संस्थेच्या मालकीच्या शेतात करार पद्धतीने शेती केलेले शेतकरी राजेंद्र धुमाळ व पांडुरंग चिकणे यांना संपूर्ण सातगाव पठार भागात सर्वाधिक प्रति ५० किलो पिशवी बियाण्यांपासून ८ ते ९ पिशव्या बटाटा उत्पादन निघाले. (वार्ताहर)