शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अरणीतील बटाटा विक्रीसाठी अखेर बाहेर

By admin | Updated: November 19, 2014 04:32 IST

चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे.

पेठ : चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे. शेवटच्या टप्प्यातील अरणीतील बटाटे प्रति १० किलोंना ३३० ते ३३३ अशा चढ्या भावाने विकला जात आहे. बटाटा उत्पादनातून ज्या शेतकऱ्यांना एका पिशवी बियाण्याला २ ते ३ पिशव्यांचे गळीत निघाले, त्यांना गुंतवलेल्या भांडवललाच्या दुप्पट म्हणजे १ रुपयाला १ रुपया या प्रमाणात फायदा झाला. तर, ज्या शेतकऱ्यांनी चांगली मशागत व खतांचा वापर करून योग्य हवामान प्राप्त झाले, त्यांना १ पिशवी बियाण्याला ४ ते ५ पिशव्या बटाटे उत्पादन मिळाले. त्यांना २९० ते ३०० रुपये प्रतिकिलो बाजारभावाने गुंतविलेल्या एकूण भांडवलाच्या तिप्पट फायदा झाला. ५० हजार रुपये प्रतिएकर शेतीला पूर्ण खर्च झाला असेल, तर चांगले गळीत निघाले तर दीड लाख उत्पन्न निघत आहे. कुरवंडी येथील बाळशिराम नाथा तोत्रे या शेतकऱ्याला १ पिशवीला ४ पिशव्या बटाटा गळीत निघाले, तर पेठ येथील श्री वाकेश्वर शिक्षण संस्थेच्या मालकीच्या शेतात करार पद्धतीने शेती केलेले शेतकरी राजेंद्र धुमाळ व पांडुरंग चिकणे यांना संपूर्ण सातगाव पठार भागात सर्वाधिक प्रति ५० किलो पिशवी बियाण्यांपासून ८ ते ९ पिशव्या बटाटा उत्पादन निघाले. (वार्ताहर)