शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

वेळापत्रक बदलासाठी संघटनाच आग्रही

By admin | Updated: November 16, 2016 03:32 IST

राज्य मंडळाच्या दहावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी सूचना गेल्या १५ दिवसांत राज्यातील एकाही पालक, विद्यार्थ्याने मंडळाकडे

पुणे : राज्य मंडळाच्या दहावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी सूचना गेल्या १५ दिवसांत राज्यातील एकाही पालक, विद्यार्थ्याने मंडळाकडे केली नाही. दोन पेपरमध्ये सुट््या नसल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येईल, असे सांगत केवळ लोकप्रतिनिधी व संघटनांकडूनच वेळापत्रक बदलाचा आग्रह धरला जात होता, अशी माहिती त्यामुळे समोर येत आहे. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, या उद्देशाने राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक आॅक्टोबर महिना अखेरीस प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच विद्यार्थी,पालक व शिक्षणक्षेत्राशी निगडित घटकांकडून वेळापत्रकाविषयी सूचना मागविण्यात आल्या होत्या. राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुकामुळे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या मंडळाच्या परीक्षा मागील वर्षाच्या तुलनेत एक आठवडा पुढे गेल्या. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरदरम्यान एक दिवस सुटी दिली जात होती. मात्र, समाजशास्त्र विषयाच्या २ पेपरसाठी विद्यार्थ्यांना एकही सुटी दिली गेली नाही. परिणामी, काही संघटनांनी राज्य मंडळाकडे वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी केली. परंतु, नॅशनालिस्ट स्टुडंट काँग्रेस आणि अमरावती येथील शिक्षक महासंघ या दोन संघटनांनी आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीच मंडळाकडे सूचना पाठविल्या आहेत.