शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

अक्षदाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: July 5, 2014 23:23 IST

भिगवण, तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बारामती : भिगवण, तक्रारवाडी   (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, मुलीच्या आईने तिला पळवून नेलेल्या सराईत गुन्हेगार तरुणाचे नाव भिगवण पोलिसांना दिले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेणा:या पोलिसांचीदेखील चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी दिली.
‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आली. तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणा:या कर्मचा:यांची खातेनिहाय चौकशी करण्यात  येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जवळपास 21 दिवसांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी राहुल सपकाळे यास अटक केली आहे. मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होणार आहे, तरीदेखील खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
 मयत अक्षदा बाळासाहेब पाटोळे ही अल्पवयीन मुलगी 17 जूनपासून बेपत्ता होती. 1 जुलै रोजी तिचा खालापूर, रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे. या प्रकरणी राहुल सपकाळे यांस अटक करण्यात आली आहे. तिची आई अनिता पाटोळे यांनी पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्याने अक्षदा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर अक्षदा आज जिवंत असती, असेदेखील त्यांचे म्हणण्ेा आहे. 
याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी सांगितले, की वालचंदनगर पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षदा हिचा शवविच्छेदन अहवाल मागवण्यात आला आहे. पोलिसांनी दखल घेतली असती, तर मुलीचा जीव वाचला असता. तक्रारीची वेळेत दखल न  घेणा:या पोलिसांची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
 .. टोलवा-टोलवीमुळे मुलीचा जीव गेला
4माङया मुलीचे व आरोपीचे कोणतेही काही संबंध नव्हते. मात्र, त्याने लग्नासाठी तिला मागणी घातली होती. आरोपी राहुल सपकाळे याची चौकशी केली असता, तो गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे समजले. त्यामुळे त्याने लगAासाठी घातलेली मागणी आम्ही मान्य केली नाही. अक्षदाला पळवून नेण्याच्या 1 दिवस अगोदर आरोपीने धमकी दिली होती. त्याची देखील माहिती मी पोलिसांनी दिली. त्यानेच पळवून नेल्याची माहिती दिली. मात्र, भिगवण पोलिसांनी टोलवा-टोलवी केली, त्यामुळे माङया मुलीचा जीव गेला, अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.