शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अपघातात एक ठार

By admin | Updated: February 22, 2017 02:17 IST

अडाण नदीजवळील घटना; ऑटो, दुचाकीत अपघात

उरुळी कांचन : उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात मतदानाची टक्केवारी ७०.५० टक्के इतकी नोंदवली गेली. या गटातील उरुळी कांचन हे सर्वांत जास्त मतदारसंख्या असलेले गाव आहे. येथील मतदारसंख्या २२५०० इतकी असून, त्यापैकी १२४४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात एकूण २२ केंद्रांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सकाळच्या पहिल्या तासाच्या सत्रात मतदान केंद्रावर कोणता मतदार क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावर आहे. तसेच अन्य माहितीचे फलक लावले नसल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता परत गेले. उरुळी कांचन येथे सकाळी १० वाजेपर्यंत मतदान कक्षाचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता गेल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. केवळ मतदान कक्ष व स्लीप नसल्यामुळे अनेक जण मतदानाला मुकले. उरुळी कांचन येथे सुमारे ५५ टक्के, तर शिंदवणे येथे ८१ टक्के मतदान झाले. सोरतापवाडी येथे ७२ टक्के, कोरेगाव मूळ ५९ टक्के, वळती ७५ टक्के, तरडे ८१ टक्के, प्रयागधाम ५७ टक्के, पेठ ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी सी. व्ही. विपत व मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी दिली. ज्योती दीपक सणस ही महिला अत्यंत आजारी होती. परंतु पुतण्या आदित्य सणस व पती दीपक सणस यांनी व्हेन्टिलेटर लावून मतदान केंद्रावर आणले व त्यांचे मतदान करून घेतले, तर वैभवी गायकवाड या अपंग विद्यार्थिनीने मतदानाचा हक्क बजाविला. मतदान स्लिपा मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत.उरुळी कांचन तसेच सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, भवरापूर, वळती या परिसरात लोणी काळभोर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)विधानसभा व लोकसभेला आम्ही स्लिपा देतो. इतर निवडणुकीला देत नाही. त्यामुळे आज मतदारांना स्लिपा दिल्या नाहीत.- शहाजी पवार, निवडणूक निर्णय अधिकारी