शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

दीड लाख लोकांना पाणी मिळाले नसते

By admin | Updated: December 10, 2015 01:32 IST

आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला

पुणे : आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला. आंदोलनात सहभाग घेतला; मात्र टंचाईचे भान ठेवून पाणी योजना बंद ठेवल्या नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्यांना त्या दिवशी पाणी मिळाले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत जवळपास २५ नळ योजना चालविल्या जातात. शिवाय, ५७ प्रादेशिक योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचीही जबाबदारी या विभागाकडे आहे. अभियंत्यांपासून शिपाई ते कामगार असे जवळपास ६ हजार ५०० अधिकारी- कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारपासूनच त्यांनी पंपिंग बंद केले होते; मात्र पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलनात सहभाग घेतला. त्याअगोदर काळ्या फिती लावून निषेध केला. मात्र, पाणीपुरवठा केंद्र चालू ठेवले. त्यामुळे या विभागातील गावांवर या कालावधीत पाणी-पाणी करण्याची वेळ आली नाही. जीवन प्राधिकरणातर्फे बारामतीतील, जळोची, देहू, औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले चाकण, डोंगरगाव तसेच पुणे शहरालगतचे वेगाने शहरीकरण वाढत असलेल कोंडवे-धावडे येथील पाणी योजना चालविल्या जातात. या योजनांवर येथील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्या अवलंबून आहेत. पाणी बुद केले असते तर एवढी मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळाले नसते. (प्रतिनिधी)