शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दीड लाख लोकांना पाणी मिळाले नसते

By admin | Updated: December 10, 2015 01:32 IST

आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला

पुणे : आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला. आंदोलनात सहभाग घेतला; मात्र टंचाईचे भान ठेवून पाणी योजना बंद ठेवल्या नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्यांना त्या दिवशी पाणी मिळाले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत जवळपास २५ नळ योजना चालविल्या जातात. शिवाय, ५७ प्रादेशिक योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचीही जबाबदारी या विभागाकडे आहे. अभियंत्यांपासून शिपाई ते कामगार असे जवळपास ६ हजार ५०० अधिकारी- कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारपासूनच त्यांनी पंपिंग बंद केले होते; मात्र पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलनात सहभाग घेतला. त्याअगोदर काळ्या फिती लावून निषेध केला. मात्र, पाणीपुरवठा केंद्र चालू ठेवले. त्यामुळे या विभागातील गावांवर या कालावधीत पाणी-पाणी करण्याची वेळ आली नाही. जीवन प्राधिकरणातर्फे बारामतीतील, जळोची, देहू, औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले चाकण, डोंगरगाव तसेच पुणे शहरालगतचे वेगाने शहरीकरण वाढत असलेल कोंडवे-धावडे येथील पाणी योजना चालविल्या जातात. या योजनांवर येथील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्या अवलंबून आहेत. पाणी बुद केले असते तर एवढी मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळाले नसते. (प्रतिनिधी)