शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उजनीच्या पाण्याला तेलाचा तवंग

By admin | Updated: March 18, 2016 02:58 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी ते तरटगाव या भागातील भीमा नदीच्या पाण्यावर जागोजाग काळसर तेलाचा तवंग आल्याचे गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत असल्याची स्थानिक

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी ते तरटगाव या भागातील भीमा नदीच्या पाण्यावर जागोजाग काळसर तेलाचा तवंग आल्याचे गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. इंदापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजना माळवाडी नंबर २ गावच्या हद्दीत येत आहे. आधीच उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर या काळसर तेलकट तवंगामुळे इंदापूरच्या नागरिकांसह, पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना काळे पाणी पिण्याची शिक्षा मिळणार आहे. तत्पूर्वी पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे. गेल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्णातील साखर कारखाने मळीचे दुषित पाणी नदीच्या पात्रात सोडत आहेत. त्याच बरोबर वाळू उपश्याचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने बोटींचे स्फोट केल्याने त्यातील अवशेष पाण्यात मिसळून पाणी दूषित झाल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.