शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

अधिका:यांना सुटेना अंबर दिव्याचा मोह

By admin | Updated: June 27, 2014 23:21 IST

दिव्यांच्या वापराबाबत कडक नियमावली जाहीर करून जिल्हाधिका:यांसह प्रशासनातील अधिका:यांनी अंबरऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश दिले आहेत.

दीपक जाधव - पुणो
राज्यशासनाने तीन महिन्यांपूर्वी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून दिव्यांच्या वापराबाबत कडक नियमावली जाहीर करून जिल्हाधिका:यांसह प्रशासनातील अधिका:यांनी अंबरऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अंबर दिव्याचा मोह त्यांना आवरत नसल्याने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिका:यांच्या गाडय़ांवर अद्याप पिवळेच दिवे चमकत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिरावर असणा:यांकडूनच कायद्याच्या पालनात कसूर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.   
बाजारात लाल, पिवळे दिवे सहज विकत मिळत असल्याने कोणीही ते विकत घेऊन त्याचा गैरवापर दहशतवादी कृत्यासाठी होण्याची भीती गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर परिवहन आयुक्त विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत सखोल अभ्यास करून दिव्यांच्या वापराबाबत कडक निर्देश 4 एप्रिल 2क्14 रोजी जारी केले आहेत. 
परिवहन आयुक्तांकडून दिवा वापरण्याबाबत स्टिकर घेऊन त्याआधारे मोटार परिवहन विभागामार्फत दिवे घेणो आवश्यक आहे. बाजारातून दिवे खरेदी करून त्यांचा वापर करण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत. 
नवीन नियमावलीनुसार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, उपउभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी निळा दिवा फ्लॅशरविना त्यांच्या अधिकार क्षेत्रपुरता वापरावा, असे सुधारित नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ आरटीओच्या अधिका:यांनीच नियमानुसार पिवळ्या रंगाचे दिवे काढून टाकून निळ्या रंगाचे दिवे बसविले आहेत. उर्वरित प्रशासनातील बहुतांश वाहनांनी मात्र सुधारित नियमावलीस केराची टोपली दाखविली आहे.  
 
राज्य शासनाकडे 
अहवाल पाठवू
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शासनाच्या सुधारित नियमानुसार शासकीय अधिका:यांनी दिव्यामध्ये बदल करण्याबाबत कळविले आहे. त्यांना पुन्हा एकदा याबाबत सूचना देण्यात येतील. नियमानुसार दिव्यांमध्ये बदल न करणा:या अधिका:यांचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविला 
जाईल.
- जितेंद्र पाटील, 
प्रादेशिक परिवहन अधिकारी
 
केवळ शासकीय वाहनांवरच दिवे लावणो आवश्यक असताना अधिकारी त्यांच्या खासगी वाहनांवरही दिव्यांचा वापर करतात. तसेच अधिकारी वाहनांमध्ये नसताना दिवा झाकून ठेवणो बंधनकारक असताना त्याचे पालन केले जात नाही. त्याचबरोबर मोटार परिवहन विभागातून स्टिकरसह दिवे घेऊन ते वापरणो आवश्यक असताना त्याची अंमलबजावणी कोणीच केलेली नाही.
 
 
आरटीओच्या अधिका:यांनी संबंधितांविरुद्ध कारवाई करून शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा अधिकार देण्यात आला 
आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई 
करण्यास अधिकारी धजावताना दिसून 
येत नाही.