शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देऊ

By admin | Updated: May 13, 2017 04:52 IST

राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या सर्वांना इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.फोरमच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गांधी बोलत होते. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे राज्यातील गुंतवणूकदार एकत्र आले. यातून राज्यस्तरावर इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमची स्थापना करण्यात आली.या लढ्याची व्याप्ती वाढवणे, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून बोगस कंपन्यांवर ठोस कारवाई व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधी यांना विनंती केली असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.नवीन गुंतवणूकदारांची फवणूक व बोगस कंपन्या निर्माण होऊ नये यासाठी या लढ्यामध्ये खासदार गांधी यांना फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती. या वेळी त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. या फोरमचे सल्लागार म्हणून संजय कांबळे यांची निवड केली आहे.