शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

ओबीसींना जाग आणण्याची गरज

By admin | Updated: October 24, 2016 01:27 IST

जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

पुणे : जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ओबीसी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अधिवेशन येथे झाले. स्वागताध्यक्ष विठ्ठल सातव, सचिव दिगंबर लोहार, उपाध्यक्ष मोहन देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवानराव बिडवे, प्रतिमा परदेशी, मृणाल ढोले-पाटील, जगन्नाथ लडकत, समीर घाडवे, चंद्रकांत बावकर, तेजल राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. स्मरणिका प्रकाशन व ‘अज्ञानाचे बळी’ या प्रदीप ढोबळे लिखित तसेच ‘आरक्षणाचे राजकारण’ या रमेश भोजलिखित पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.क्रिमीलेअरची अट घालण्यात आल्याने ५० टक्के ओबीसींना सवलती मिळत नाहीत, त्यामुळे ही अट रद्द केली जावी, अशी मागणी विठ्ठल सातव यांनी केली. सध्याचा काळ ओबीसींना अडचणीचा असल्याचे सांगून भगवानराव बिडवे म्हणाले, बलुतेदारांनी ओबीसी ही एकच जात मानून संघटित व्हावे.चंद्रकांत बावकर यांनी इबीसी सवलतीमुळे मराठा समाजाचा आर्थिक प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद केले. नितीन बुटी, महेंद्र धावडे, बापू राऊत, तेजल राऊत आदींचीही भाषणे झाली. गौरव उबाळे यांना ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सुमनताई पवार, प्रल्हाद वडगावकर, संजय राजे यांनाही ओबीसी जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज यांनी संघटनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. योगेश ढगे, राखी रासकर, नंदा करे, लक्ष्मी भोज, दिलीप शिंदे, आदींनी संयोजन केले. संदीप थोरात, रवी चौधरी, नजीरभाई शेख आदी उपस्थित होते.