शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशन

By admin | Updated: January 22, 2016 01:42 IST

आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य

पुणे : आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य हीच त्यांची ओळख असते. त्यांना कोणत्याही पुरस्काराच्या पोचपावतीची गरज नसते. म्हणूनच, त्यांच्या हातून लिखाण घडते. माणसाच्या जीवनात विचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके विचार करायला शिकवतात, असे प्रतिपादन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते माधव मेहेंदळे लिखित ‘समर्पण’ या सेवाकार्यातील अनुभवांवर आधारित पुस्तक आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या उत्तुंग कार्यकर्तुत्वाचा मागोवा घेतलेले डॉ. शरद कुंटे लिखित ‘कर्मयोगी ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.देगलूरकर म्हणाले, ‘पुस्तकांच्या रूपाने संस्कृतीचा सर्व आयामांचा विचार होतो. वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विचार हे कधीही न संपणारे असतात.’ डॉ. शरद कुंटे यांनी अब्दुल कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडत पुस्तकामागील विचार मांडले. माधव मेहेंदळे यांनी सेवाकार्यात आलेल्या अनुभवांचे कथन केले. (प्रतिनिधी)