शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

आता भाजपाचे सरकार आणा

By admin | Updated: September 19, 2014 02:24 IST

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.

चौंडी (जि.अहमदनगर) : पूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्लीत वजन होते. कारण तेव्हा हे राज्य सवरेत्तम होते. पण गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या आत्महत्या, वीज भारनियमन आदींमुळे या राज्याची रया गेली. राज्यातील सत्ताधा:यांनी जनतेला लुटले. देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. 
आ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्त्वातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप पुण्योक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीत झाला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, श्याम जाजू, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया राहाटकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आदी होते. 
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता आपण पूर्ण करु, अशी भावनिक साद घालतानाच ‘राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला़ तर अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. जनतेने तुम्हाला 5 हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले, असा सवाल करत ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे आव्हान तावडे यांनी अजित पवारांना दिल़े   (प्रतिनिधी)
 
..तर स्व. मुंडेच मुख्यमंत्री असते
भाषणाच्या प्रारंभालाच अमित शहा यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले, गोपीनाथराव असते तर आज त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली असती. तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. 
 
शरद पवारांनी केले 
राजकारणाचे व्यापारीकरण 
कोल्हापूर : एकेकाळी देशाला नेतृत्व देणा:या तसेच नैतिकता आणि विकासाच्या ुबाबतीत आदर्श निर्माण करणा:या महाराष्ट्रात शरद पवार यांनी राजकारणाचे  व्यापारीकरण केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी झाली, तर त्यांचा एकही नेता जेल बाहेर राहणार नाही, असे शहा म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी शहा हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होत. विमानतळावर स्वागतासाठी जमलेल्या कार्यकत्र्याना त्यांनी मार्गदर्शन केले.