शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आता भाजपाचे सरकार आणा

By admin | Updated: September 19, 2014 02:24 IST

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.

चौंडी (जि.अहमदनगर) : पूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्लीत वजन होते. कारण तेव्हा हे राज्य सवरेत्तम होते. पण गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या आत्महत्या, वीज भारनियमन आदींमुळे या राज्याची रया गेली. राज्यातील सत्ताधा:यांनी जनतेला लुटले. देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. 
आ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्त्वातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप पुण्योक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीत झाला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, श्याम जाजू, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया राहाटकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आदी होते. 
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता आपण पूर्ण करु, अशी भावनिक साद घालतानाच ‘राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला़ तर अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. जनतेने तुम्हाला 5 हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले, असा सवाल करत ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे आव्हान तावडे यांनी अजित पवारांना दिल़े   (प्रतिनिधी)
 
..तर स्व. मुंडेच मुख्यमंत्री असते
भाषणाच्या प्रारंभालाच अमित शहा यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले, गोपीनाथराव असते तर आज त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली असती. तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. 
 
शरद पवारांनी केले 
राजकारणाचे व्यापारीकरण 
कोल्हापूर : एकेकाळी देशाला नेतृत्व देणा:या तसेच नैतिकता आणि विकासाच्या ुबाबतीत आदर्श निर्माण करणा:या महाराष्ट्रात शरद पवार यांनी राजकारणाचे  व्यापारीकरण केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी झाली, तर त्यांचा एकही नेता जेल बाहेर राहणार नाही, असे शहा म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी शहा हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होत. विमानतळावर स्वागतासाठी जमलेल्या कार्यकत्र्याना त्यांनी मार्गदर्शन केले.