शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची गळती नव्हे, तर होतेय चोरी

By admin | Updated: April 25, 2017 04:18 IST

तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं.

पुणे : तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं. प्रत्यक्षात मात्र धरणातील पाण्याच्या गळतीऐवजी पाण्याची चोरी जास्त केली जाते, अशी वस्तुस्थिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मांडली. जाणीव जागृती फाउंडेशन व अंघोळीची गोळी आयोजित पाणी या विषायावर कविसंमेलन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी वेलणकर बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. आय. कुंभार, अंघोळीची गोळीचे माधव पाटील, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल मंचावर होते. वेलणकर म्हणाले, ‘‘१८७६मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या खडकवासला धरणातून गळती होत नाही; मात्र आपण बांधलेल्या धरणांमधून गळती होते. राजकारणी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाडी-वाडीत टॅपिंग करून पाणी घेण्यात आले आहे. कागदावर मात्र गळती दाखवली जाते. एका बांधकाम व्यवसायिकाला धरणाच्या पाण्याच्या गळतीतून पाणी आपल्या बांधकामासाठी वापरण्याची अजब परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. परिसंवादाआधी तरुणांनी कवितांमधून पाणीप्रश्नावर प्रकाश टाकला. कुमार रुक्मिणी गोरक्षनाथ, हनुमंत चांदगुडे, अशोक देशमाने, स्वाती कांबळे, श्रीरंजन आवटे, अभिषेक, सागर काकडे यांनी कविता सादर केल्या. अंकुश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)