शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

पाण्याची गळती नव्हे, तर होतेय चोरी

By admin | Updated: April 25, 2017 04:18 IST

तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं.

पुणे : तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं. प्रत्यक्षात मात्र धरणातील पाण्याच्या गळतीऐवजी पाण्याची चोरी जास्त केली जाते, अशी वस्तुस्थिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मांडली. जाणीव जागृती फाउंडेशन व अंघोळीची गोळी आयोजित पाणी या विषायावर कविसंमेलन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी वेलणकर बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. आय. कुंभार, अंघोळीची गोळीचे माधव पाटील, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल मंचावर होते. वेलणकर म्हणाले, ‘‘१८७६मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या खडकवासला धरणातून गळती होत नाही; मात्र आपण बांधलेल्या धरणांमधून गळती होते. राजकारणी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाडी-वाडीत टॅपिंग करून पाणी घेण्यात आले आहे. कागदावर मात्र गळती दाखवली जाते. एका बांधकाम व्यवसायिकाला धरणाच्या पाण्याच्या गळतीतून पाणी आपल्या बांधकामासाठी वापरण्याची अजब परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. परिसंवादाआधी तरुणांनी कवितांमधून पाणीप्रश्नावर प्रकाश टाकला. कुमार रुक्मिणी गोरक्षनाथ, हनुमंत चांदगुडे, अशोक देशमाने, स्वाती कांबळे, श्रीरंजन आवटे, अभिषेक, सागर काकडे यांनी कविता सादर केल्या. अंकुश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)