शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

पाण्याची गळती नव्हे, तर होतेय चोरी

By admin | Updated: April 25, 2017 04:18 IST

तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं.

पुणे : तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं. प्रत्यक्षात मात्र धरणातील पाण्याच्या गळतीऐवजी पाण्याची चोरी जास्त केली जाते, अशी वस्तुस्थिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मांडली. जाणीव जागृती फाउंडेशन व अंघोळीची गोळी आयोजित पाणी या विषायावर कविसंमेलन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी वेलणकर बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. आय. कुंभार, अंघोळीची गोळीचे माधव पाटील, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल मंचावर होते. वेलणकर म्हणाले, ‘‘१८७६मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या खडकवासला धरणातून गळती होत नाही; मात्र आपण बांधलेल्या धरणांमधून गळती होते. राजकारणी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाडी-वाडीत टॅपिंग करून पाणी घेण्यात आले आहे. कागदावर मात्र गळती दाखवली जाते. एका बांधकाम व्यवसायिकाला धरणाच्या पाण्याच्या गळतीतून पाणी आपल्या बांधकामासाठी वापरण्याची अजब परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. परिसंवादाआधी तरुणांनी कवितांमधून पाणीप्रश्नावर प्रकाश टाकला. कुमार रुक्मिणी गोरक्षनाथ, हनुमंत चांदगुडे, अशोक देशमाने, स्वाती कांबळे, श्रीरंजन आवटे, अभिषेक, सागर काकडे यांनी कविता सादर केल्या. अंकुश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)