शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

पाण्याच्या नियोजनात नाही शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क असणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्यावर स्थान दिले नाही. त्यामुळे प्राधिकरणावरील इतर रिक्त जागा भरताना शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला अर्ध न्यायिक दर्जा आहे. प्राधिकरणामार्फत जलसंपदेचे समन्यायिक वाटप करणे, व्यवस्थापन करणे, पाणीपट्टी दर निश्चित करणे, पाणी वापराचे हक्क निश्चित करणे, पाणी वापराच्या हक्काची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्राधिकरणाला आहे.

जलसंपत्ती प्राधिकरण अधिनियम २०१६ नुसार प्राधिकरणावरील पदांची संख्या पाच त्यात भूजल, अभियांत्रिकी, विधी आणि अर्थ अशा विविध क्षेत्रांतील सदस्य त्यावर कार्यरत आहेत. भूजल ओढ निर्माण केल्यापासून रिक्त आहे. अभियांत्रिकी आणि अर्थव्यवस्था या पदावरील व्यक्तींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. प्राधिकरणाकडे पाण्यासंबंधी अनेक सुनावण्या होतात. त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

शेतीच्या पाण्यासाठी नियम करण्याचे काम प्राधिकरण करते. त्यामुळे प्राधिकरणावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. रिक्त जागा भरण्याबरोबरच शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती प्राधिकरणावर करावी, अशी मागणी बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.