शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

दंड नाही, आता थेट खटलाच दाखल

By admin | Updated: September 27, 2014 07:22 IST

तीन महिन्यांपासून शहरात थैमान घातलेल्या डेंग्यूला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणखी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला

पुणे : तीन महिन्यांपासून शहरात थैमान घातलेल्या डेंग्यूला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणखी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे डेंग्यूच्या डासांची पैदास आढळल्यानंतर संबधितांकडून दंड न आकारता, त्यांच्यावर थेट खटलाच दाखल करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून दंडात्मक कारवाई करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.सरसकट दंडात्मक कारवाईची मोहीम घेण्याबरोबरच धूरफवारणी, औषधफवारणी, डासांची पैदास शोधणे, ती नष्ट करणे याशिवाय जनजागृती केली जात आहे. मात्र, त्यानंतरही या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. तसेच, महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीला नागरिकही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन हतबल झाले असून, आता थेट खटलाच दाखल करण्यात येणार आहे. शहरात आत्तापर्यंत २,५००हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, या आजाराने ८ जणांचा मृत्यू झालेला आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)