शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

..तर जमिनीचे वाटप नाही

By admin | Updated: March 26, 2017 01:14 IST

दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार

पाटेठाण : दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मदत व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार कुल भूमिका मांडताना बोलत होते.वडगाव बांडे येथील जमिनी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाटण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, त्या ठिकाणच्या पाणीवाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. वडगाव बांडे हे गाव भामा आसखेड लाभक्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया शासन दरबारी सुरू आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता, सभागृहात अनेक वेळा ठोस भूमिका मांडली होती, परंतु शासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. बैठकीला पुण्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी रमेश काळे, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, राहुल कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, संजय आसवले, मोसमी बर्डे उपस्थित होते. पुढील आठवड्यात महसूल व जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे हा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मदत व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून देण्यात आले आहे. (वार्ताहर)शासनस्तर बेकायदेशीर प्रक्रिया सुरू४गुंजवणी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांनादेखील वडगाव बांडे येथे जमिनी वाटप करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या गावाचा व गुंजवणी प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसल्याने तसेच भामा आसखेड प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असून त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. ही जमीन या जिल्हा पूलचा भाग होऊ शकत नाही व जिल्हा पूलचा भाग झाल्याशिवाय जमीन कायदेशीरपणे इतर प्रकल्पास देणे शक्य नासतानाही शासन स्तरावर बेकायदेशीरपणे सुरु असलेली प्रक्रिया थांबवण्यासाठी मागणी आमदार राहुल कुल यांनी या वेळी केली आहे.